Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

Webdunia
गुरूवार, 4 जून 2020 (08:28 IST)
राज्यात ९९६ रुग्णांना काल घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

संघ प्रमुख मोहन भागवत म्हणाले, हिंदू समाज जेव्हा एकजूट असेल तेव्हाच त्याची भरभराट होऊ शकते

LIVE: दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होईल? एक्झिट पोल काय म्हणतात ते जाणून घ्या

लैंगिक अत्याचारापासून वाचण्यासाठी महिलेने पहिल्या मजल्यावरून खाली उडी घेतली, एकाला अटक तर दोन फरार

गुलियन-बॅरे सिंड्रोमचे नंदुरबारमध्ये आढळले २ रुग्ण, एकाची प्रकृती गंभीर

पालघरमध्ये शिकार करताना चुकून साथीदाराला गोळी मारली आणि मृतदेह झुडपात लपवला

पुढील लेख
Show comments